मुंबई मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेला एक अवलिया,आई वडिलांचे असलेले घट्ट संस्कार व घरचा पाठिंबा पाठीशी घेऊन रमाकांत आचरेकर सरांच्या शिकवणी मध्ये तयार होत आपले स्वप्न व ध्येय चिकाटीने व मेहनतीने व कुठल्याही वाद व टगेगिरी न करता पूर्ण करता येते हा विश्वास निर्माण करणारा भारतीय क्रिकेट चा बाहुबली सचिन तेंडुलकर चा जीवन प्रवास अजिबात चुकवू नये,
५ मिरची
कौशिक
9921455453
Tuesday, 30 May 2017
Film review-Sachin a billion dreams
Wednesday, 24 May 2017
पुस्तक विश्लेषण - दोस्त
ह्या महिन्यामध्ये अनुभव संपन्न करणारे वपु काळे ह्यांचे पुस्तक दोस्त विकत घेतले . पुण्यामध्ये हे पुस्तक विकत घेताना क्रॉस वर्ड चा काउंटर वरचा कॅशियर माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता .
''सर खरे सांगू मराठी मध्ये असे लेखणीसंपन्न असलेले पुस्तक कुणीच तरुण वर्ग घेत नाही त्यांचा ओढा त्या चेतन भगत प्रकारच्या इंग्रजी पुस्तकांकडे आहे''.
मी त्याला स्मितहास्य करीत बाहेर पडलो . स्वारगेट वरून नीता वोल्वो मधून कोल्हापूर ला येताना पुस्तकाचे पहिले पान वाचण्यास घेतले व त्याचा शेवट करत कोल्हापूर कधी आले समजलेच नाही .
पुस्तकामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी,संसारात रमलेले ... अशी ही माणसे आहेत.
या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच घडणारी व आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात व पुस्तक वाचताना असे असते प्रसंग आपल्या आयुष्यात देखील घडलेले असतात आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात.
छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व हातोटी साध्या सोप्या संवादातून व भाषेतून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी व त्यात वाचकाला पूर्णपणे गुंतवून ठेवण्याची हातोटी ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.खूप सोप्या भाषेमध्ये देखील कथा व स्टोरी लिहिता येऊ शकते व फुलवता देखील येऊ शकते हा मला पुस्तक वाचत असताना मोठा अनुभव मिळाला.
कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.विशेषतः स्पर्शज्ञान व शेवटची कथा दोस्त डोळ्यातून वाचताना अक्षरशः पाणी काढते व आपला अनुभव समृद्ध करते .
या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच घडणारी व आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात व पुस्तक वाचताना असे असते प्रसंग आपल्या आयुष्यात देखील घडलेले असतात आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात.
छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व हातोटी साध्या सोप्या संवादातून व भाषेतून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी व त्यात वाचकाला पूर्णपणे गुंतवून ठेवण्याची हातोटी ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.खूप सोप्या भाषेमध्ये देखील कथा व स्टोरी लिहिता येऊ शकते व फुलवता देखील येऊ शकते हा मला पुस्तक वाचत असताना मोठा अनुभव मिळाला.
कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.विशेषतः स्पर्शज्ञान व शेवटची कथा दोस्त डोळ्यातून वाचताना अक्षरशः पाणी काढते व आपला अनुभव समृद्ध करते .
सर्व नवख्या लेखकांनी व सर्वानी अवश्य वाचावे .
५ स्टार्स ...
कौशिक
९९२१४५५४५३
Monday, 15 May 2017
सिने परीक्षण सरकार ३
२००५ ला गॉडफादर ह्या इंग्रजी सिनेमा ची हिंदी आवृत्ती आली होती .अतिशय वेगाने पुढे जाणारे कथानक ,RGV स्टाईल दिग्दर्शन ,छोट्या व लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा ,बिग बी ह्यांचा अवर्णनीय अभिनय,सिनेमॅटोग्राफी ,देह बोलींमधून व्यक्त होणार अभिनय ह्या सर्व नवीन गोष्टींमुळे नावाजला गेला होता . नंतर २००८ ला सरकरराज आला. पहिल्या भागापेक्षा संथ असूनही बिग बी अभिनयामुळे हा देखील नावाजला गेला होता .आता पुढे ह्याच मालिकेतील आलेला सिनेमा ''सरकार ३''. सरकार सुभाष नागरे (अमिताभ बच्चन )हे आपल्या २मुलांच्या माघारी आपल्या नातवाला हाताशी घेऊन मुंबई वर कसे राज्य करतात ह्या जुन्याच साच्यावर सिनेमा चे कथानक आहे . आपल्या मुलांच्या पश्चात सुभाष नागरे आपल्या नातूला (शिवा )(अमित सद्ध ) (पहिल्या भागातील के के मेनन चा मुलगा ) हाताशी धरून मुंबई वर राज्य करतात . राजकारण व सत्ताकारण करताना येणाऱ्या विरोधकांना सुभाष नागरे कसे सामोरे जातात ह्यावर सगळं सिनेमा फिरतो . इथे कथानक हे जुन्याच पद्धतीमध्ये मांडले आहे ज्यात नवीन काहीच सांगण्यासारखे नाही. खूप वेळा पुढे काय घडेल ह्याचा आधीच अंदाज येतो त्यामुळे नावीन्य पूर्णपणे संपून जाते. पण सिनेमा च्या लेखकाने सस्पेन्स व Drama खूप चांगल्या रीतीने तयार केला आहे ज्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहताना कंटाळून जात नाही . सिनेमा मध्ये मोठ्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाला काहीच वाव दिसत नाही . मनोज वाजपेयी ,यामी गौतम ,जॅकी श्रॉफ ,रोनित रॉय ,आईआजी रोहिणी हे कसलेले कलाकार असून सुद्धा त्यांचा वावर फक्त असण्यापुरता झालेला आहे. कथानक वेगवान असून सुद्धा जुन्याच पद्धतीचे आहे . नवखा अभिनेता अमित हादेखील फिका पडतो .गोविंदा गोविंदा ,साम ,दाम ,दंड ,भेद हे पाश्वसंगीत व्यक्तिरेखांना झळाळी जेऊन जाते . अभिनयाचे विद्यापीठ असलेले सरकार बिग बी ह्यांच्या अभिनयाच्या जोरावर सरकार सिनेमा संपतो . सरकार हि व्यक्तिरेखा बिग बी ह्यांनी पूर्णपणे जगली आहे.RGV ची फिल्म मेकिंग आणि creativity च्या पद्धत मला व्यक्तिशः प्रचंड आवडलेली होती .सिनेमॅटोग्राफी ,प्रसंगाप्रमाणे वाजणारे संगीत ,closeup ची पद्धत ,कमी प्रकाशात चित्रित करण्याची पद्धत मला कCreativity बद्दल खूप शिकवून गेली .सिनेमा ची कथा हि सिनेमा मध्ये अजून जान आणू शकली असती .
फक्त बिग बी व RGV Style Creativity साठी सिनेमा पाहण्यासारखा आहे .
२.५ स्टार्स .
लेखन -कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३
फक्त बिग बी व RGV Style Creativity साठी सिनेमा पाहण्यासारखा आहे .
२.५ स्टार्स .
लेखन -कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३
Saturday, 13 May 2017
Just You and me
I use to believe,
That we meet together in the
heaven,
It's a countless golden bridge,
That's marks the two beautiful soul
Together,
With the Blessings of Society,
We are now together,
Let's cheer this moment
forever,
Just You and me,
It’s now a time,
Where your dream is now mine,
It is a blessing of parents;
We have promised to live
together,
It's an inception of dreams,
Where you are mine always
forever,
It is a pledge,
Where you have promised to
protect me forever,
Just You and me,
You are my King; I am your
Queen,
Where your care is now ours,
It’s now time,
Let’s fly now together in the
air,
You are so special more then I
know,
You are my heart, you are my
smile, and you are my love,
Let’s live together, let’s
breathe together, Lets Kiss together,
Just You and me. Just you and
me. Just you and me
Written by-
Kaushik Shrotri
9921455453
©
Sunday, 7 May 2017
Unspoken Love
She and he meet after 5 years.
Late night conversations,
friendship began to bloom with magical dreams.
He was eager to know her.
She was eager to know him.
This eagerness got fruits of
Unspoken Love.
He loved her but he never
expressed.
She loved him all the way but she
wanted him to express.
Suddenly his academic failure broke
them away.
She left him, blocked him, and
screwed him.
Many years flew away.
She lives in city, he lives in
town.
She is happily married with
successful husband.
He is successful entrepreneur,
writer but he stays most eligible bachelor.
Life was in turning point for him.
Should life give second chance to
meet two broken lovebirds??
Thursday, 4 May 2017
Kavita
ग्रीष्मात येणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबात मी शोधतो फक्त तुझ्याच आठवणींचा स्वाद, दरवळणारा मातीचा सुवास साक्ष देतो तुझा हवाहवासा सहवास
कौशिक,,,,.
कौशिक,,,,.
Wednesday, 3 May 2017
Its Magical Kiss
It's been a long,
Since we are together,
It's a real love,
That bonds us forever,
It's now a time,
Rejoice this moment together,
Hold my hand when we breathe together,
When you are so
lonely just hold my hand,
Hold my hand when it's first kiss,it's magical kiss,
Let's be together, always
forever,
With blooming dreams in a eyes,
Together we think, Together we fly,
Rejoicing the moments in the
Skies,
Hold my hand it's gonna be magical kiss,
Take me all away,
I am your princess,
Let the emotions fly,
Thousands feet’s in the skies,
It's a melodious touch,
That won’t separate us forever,
Let’s live eternally happy,
We are all together,
Hold my hand when you are so
lonely,
Hold my hand it's gonna be magical kiss,
Its Magical Kiss,
Its Magical Kiss.
Written by-Kaushik
9921455453
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
सध्या श्रावण महिना व सणवार जोरात सुरु आहेत . अश्या श्रावण महिन्यात येणारे अनुभव आपल्याला सर्वगुणसंपन्न करून जातात . नुकताच मी ऑफिस मधून घरी...